Wednesday, March 30, 2011

मराठी विनोद

राजू आणि विजू स्टेशनला येतात, तेवढ्यात ट्रेन सुटते. दोघेही ट्रेनच्या मागे पळू लागतात. शेवटी राजू कसाबसा गाडीत चढतो. गाडीतले लोक राजूला म्हणतात, 'शाब्बास! शेवटी तू ट्रेन पकडलीसच.' त्यावर राजू उत्तरतो, 'शाब्बास काय? ट्रेन विजूला पकडायची होती, मी तर सोडायला आलो होतो!'

असे वेगवेगळे मराठी विनोद वाचण्यासाठी भेट द्या चाफा हास्य

No comments: